शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबईत पुरुष करतात जास्त आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 17:49 IST

मुंबईत नऊ वर्षात तब्बल 10 हजार 657 आत्महत्या ! 

 मुंबईमुंबईत 2008 पासून 2016 पर्यंत तब्बल 10 हजार 657 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. तसेच मुंबईत आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. तसेच  महिलांच्या तुलनेत पुरुषांचे सर्वाधिक प्रमाण आहे.  हि माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना पोलीस विभागांने दिलेल्या तपशीलातून उघड झाली आहे.

मुंबईत 2008 पासून मे 2016  पर्यंत एकूण 10 हजार 657 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 6 हजार 507 पुरुष आणि 4 हजार 150 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2008 मध्ये एकूण 1 हजार 111 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 667 पुरुष आणि 444 स्त्रियांचे समावेश आहे. 2009 मध्ये एकूण 1051 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 621 पुरुष आणि 430 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2010 मध्ये एकूण 1192 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 701 पुरुष आणि 491 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2011 मध्ये एकूण 1162 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 640 पुरुष आणि 522 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2012 मध्ये एकूण 1196 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 762 पुरुष आणि 534 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2013 मध्ये एकूण 1322 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 831 पुरुष आणि 491 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2014 मध्ये एकूण 1196 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 747 पुरुष आणि 449 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2015 मध्ये एकूण 1122 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 729 पुरुष आणि 393 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2016 मध्ये एकूण 1205 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 809 पुरुष आणि 396 स्त्रियांचे समावेश आहे अशी माहिती अधिकारातून उघड झाली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे जानेवारी  2008  पासून मुंबईत झालेल्या आत्महत्यांची संख्या आणि याची सविस्तर माहिती मागितली होती. या माहिती संदर्भात  पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक)  जनार्दन थोरात यांनी शकील अहमद शेख यांना माहिती दिली. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबईत लोक आर्थिक तणावामुळे जास्त आत्महत्या करतात. अशा तणावपूर्ण लोकांना काउन्सिलिंग करण्याची  तरतूद शासनाने केली पाहिजे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईSuicideआत्महत्याPoliceपोलिसRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता