शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maratha Reservation मुंबई बंददरम्यान हिंसाचार करणाऱ्या तिघांना गोव्यात अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 18:38 IST

Maratha Reservation: कलंगुट पोलिसांनी भूषण भगवान आगास्कर, आशिष काळे आणि चंद्रशेखर या तिघांना केली अटक

नवी मुंबई - मराठा आरक्षणावरुन मुंबईत पुकारलेल्या बंदवेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला. या हिंसाचारानंतर पोलिसांकडून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नवी मुंबईतही हत्या आणि जाळपोळीसारख्या हिंसा पसरवणाऱ्या घटना आंदोलनावेळी घडल्या आहेत. याप्रकरणी फरार असलेल्या तिघांना गोव्यातील कलंगुट पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील हिंसाचारप्रकरणी या तिघांना अटक केल्याचे कलिंगवूडचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मुंबई बंदवेळी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पसरला होता. तसेच गाड्यांची तोडफोड - जाळपोळ  करण्यात आली होती. जमावाने केलेल्या तुफान दगडफेकीनंतर पोलीसंच कर्फ्यू देखील लावण्यात आला होता. अनेक तरुणांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  मारहाणीत जखमी झालेला तरुण रोहन तोडकर (वय - १९) याचा मृत्यू देखील झाला होता. दरम्यान, इंटरनेट सुविधा बंद करण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतल्यामुळे परस्थिती नियंणत्रात आली. याप्रकरणी गोव्यात कलंगुट पोलिसांनी भूषण भगवान आगास्कर, आशिष काळे आणि चंद्रशेखर या तिघांना अटक केली आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbai Bandhमुंबई बंदgoaगोवा