शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मामीला घेऊन पळून गेला भाचा; नाराज मामाने 3 मुलांना दिलं विष अन् उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:29 IST

एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करून भाच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते.

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करून भाच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते. इतकंच नाही तर ती तिन्ही मुलं आणि पतीला सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली. हा प्रकार पतीला समजताच तो अस्वस्थ झाला. त्याने आपल्या मुलांना विषारी बिस्किटे खाऊ घातली. त्यानंतर त्याने स्वतः विष प्राशन केलं. यामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. तर मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.

हे प्रकरण राणीपूर परिसरातील निजामपूर गावचे आहे. व्यवसायाने मजूर असलेले धर्म चंद पत्नी आणि तीन मुलांसह येथे राहत होता. मजुरीच्या कामासाठी तो अनेकदा घराबाहेर असायचा. याच दरम्यान, धर्म चंद याच्या पत्नीचे तिच्या भाच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी ती आपल्या तीन निरागस मुलांना सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली.

ही बाब धर्म चंद यांना समजताच त्याला मोठा धक्काच बसला. तो काळजीत पडला. काही दिवस एकटा आणि गप्प राहिला. मात्र काल रात्री म्हणजेच रविवारी रात्री धर्मचंदने आपल्या तीन मुलांना बोलावून घेतलं. त्यांना बिस्किटं खायला दिली. निष्पाप मुलांनी विचार न करता बिस्किटं खाल्ली. मात्र बिस्किटे खाल्ल्याबरोबर त्यांची प्रकृती ढासळू लागली. धर्म चंद याने बिस्किटांमध्ये विष मिसळले होतं.

स्वतः विष प्राशन केलं होतं. त्याला आपल्या मुलांची हत्या करून स्वतःचं जीवन संपवायचे होते. चौघांची प्रकृती ढासळू लागल्यावर त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून शेजारी आले. चौघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान धर्म चंदचा मृत्यू झाला. तर तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी