शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

"माझ्या नावावर जमीन करून दिली जात नाही, म्हणून आत्महत्या करतोय"; एका कॉलवरून पोलिसांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 10:02 IST

दादा पाटील यांचे व त्यांचे पुतणे भाऊसाहेब घोळवे यांच्यांत वडिलोपार्जित २५ गुंठे जमीनीबाबत  वाद होता त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला

पुणे - वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी एका क्षणात दाखवलेल्या अचूक प्रसंगावधानामुळे एक जणांचा जीव वाचला असुन घरगुती तंटादेखील मिटवण्यात यश आले आहे

निंबोडी ता इंदापुर येथील नारायण अनंत घोळवे उर्फ दादा पाटील यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेव्दारे कॉल दिला माझ्या नावावर जमीन करुन दिली जात नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. वरील प्रकारचा कॉल हा गावामध्ये प्रसारीत होत नसल्याने हा कॉल फक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार  यांचे मोबाईलवरती ग्रामसुरक्षा यंत्रनेव्दारे आल्यामुळे त्यांनी तत्काळ सदरची माहिती भवानीनगर दुरक्षेत्राला देत स्वतः तातडीने भेट घेऊन त्यांची अडचण समजावुन घेतली  तसेच त्यांना अशा प्रकारचा आत्मघातकी उपाय करू नये म्हणुन समजूत घातली. दादा पाटील यांचे व त्यांचे पुतणे भाऊसाहेब घोळवे यांच्यांत वडिलोपार्जित २५ गुंठे जमीनीबाबत  वाद होता त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला  कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस उपनिरीक्षक  लकडे सहाय्यक फौजदार  बनकर यांनी याकामी कर्त्यव्यतत्परता दाखवीली त्यामुळे आत्महत्या करणा-या व्यक्तीला जीवनदान भेटले आहे

पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठेही मालमत्ता विषयक गुन्हे घडु नयेत, तसेच नागरिकांना पोलीसांची वेळेवर मदत मिळावी या करीता नागरिकांच्या सहभागातुन गावांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा ही कार्यान्वित केली आहे या यंत्रणेमुळे व  संवेदनशील अधिकारी वर्गामुळे  या ग्रामसुरक्षा यंत्रणेला यश मिळत आहे

 

टॅग्स :Policeपोलिस