शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मुंबईत मैत्रिणला भेटायला गेलेल्या तरुणांवर चाकू हल्ला 

By नितीन पंडित | Updated: October 13, 2023 18:02 IST

कोनगाव पोलिस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी: मुंबईतील कुर्ला येथे मैत्रिणीस भेटायला गेलेल्या दोघा तरुणांवर चाकू हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या प्रकरणी तरुणांनी दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलिस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका तरुणीचा सुद्धा समावेश आहे. भिवंडी तालुक्यातील पिंपळघर येथील आदित्यराज राजमली गौतम वय १७ वर्ष व त्याचा मित्र अभयसिंग असे दोघे मुंबईतील कुर्ला येथील पोस्टल कॉलनी येथील त्याच्या मैत्रीणीस भेटण्यासाठी गेले होते.मैत्रिणीला भेटत असतांनाच त्या ठिकाणी कोमल व प्रशांत तसेच त्यांचे ओळखीचे इतर दोन इसम असे चार जण त्यांच्या जवळ आले. त्यांनी आदित्यराज व त्याचा मित्र अभयसिंग या दोघांना तुम्ही येथे मुलींना भेटायला आले का? असे बोलून त्यांना शिवीगाळ करीत प्रशांत व त्याच एक साथीदार यांनी धारदार चाकूने आदित्यराज यांच्या पाठीवर व डावे हाताचे खांद्यावर, कमरेवर, पायावर वार करून जखमी केले.

या प्रकरणी दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलिसांनी कोमल, प्रशांत व इतर दोन अशा चार जणांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी