शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रेमप्रकरणातून मालवणी येथे तरुणाची चाकूने भोसकून हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:44 IST

त्यावरून त्यांच्यात वादविवाद झाले आणि नंतर वादविवाद इतक्या विकोपाला गेला की तरुणावर तरुणीच्या भावाने चाकूने हल्ला केला.

ठळक मुद्देवीस वर्षांच्या तरुणाची चाकूने वार करत हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला आहे.मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात हलवले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्य झाला.

मुंबई - मालाड येथील मालवणी परिसरातील गेट क्रमांक ५ येथे २५ वर्षांच्या तरुणाची चाकूने सपासप वार करत हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला आहे. मृत तरुणाचे एका १८ वर्षीय तरुणीवर प्रेम होते. मात्र, ते तरुणीच्या घरच्यांना मान्य नव्हते. याच वादातून तरुणीच्या भावाने तरुणाची हत्या केली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली वसीम बदरुद्दीन खाल (२५) आणि अजमल बदरुद्दीन खान (२३) यांना अटक केली आहे. 

सैफअली शराफत अली (२५) याचे वसीम आणि अजमलच्या बहिणी प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंब उत्तर प्रदेशातील असून ते मालवणीत एकाच ठिकाणी राहतात. आज  ९.३० वाजताच्या घरी कोणी नसताना सैफअली प्रेयसीला भेटण्यास तिच्या घरी गेला होता. त्याचा राग आल्याने वसीम आणि अजमलने चाकूने व लाथाबुक्यांनी मारहाण करून सैफअलीला जीवे मारले. याप्रकरणी माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात हलवले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्य झाला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक