शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मुलीने जेवणातून विष देऊन परिवारातील चौघांचा घेतला जीव, कारण समजल्यावर पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 15:03 IST

पोलिसांनुसार, दावनगरे जिल्ह्यात राहणारी १७ वर्षीय मुलीला बालपणीच तिने आजी-आजोबा आपल्या घरी घेऊन गेले होते.

कर्नाटकच्या  दावनगरेमध्ये एका १७ वर्षीय मुलीने परिवारात कथित भेदभाव असल्याने जेवणात विष टाकून परिवाराला खाऊ घातलं. ज्यात परिवारातील ४ लोकांचां मृत्यू झाला. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, समोर आल्यावर आता या घटनेचा खुलासा झाला. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा पोलिसही हैराण झाले.

पोलिसांनुसार, दावनगरे जिल्ह्यात राहणारी १७ वर्षीय मुलीला बालपणीच तिने आजी-आजोबा आपल्या घरी घेऊन गेले होते. मोठी झाल्यावर ३ वर्षाआधी तिचे आई-वडील तिला घरी घेऊन आले. दोन्ही परिवार एकाच गावात ३ गल्ल्या सोडून राहतात.

चौकशी दरम्यान मुलीने सांगितलं की, तिचे आई-वडील तिच्या दुसऱ्या भाऊ-बहिणीचा जास्त लाड करत होते. तर तिला रागावलं जायचं आणि मारलं जायचं. वडिलांनी तिला ८व्या वर्गात प्रवेश मिळवून दिला होता.  पण ती व्यवस्थित शिकू शकली नाही. यानंतर वडिलांनी तिला कामासाठी शेतात नेणं सुरू केलं. तेव्हाच मुलीने संपूर्ण परिवाराला संपवण्याचा निर्णय घेतला.

जेवणातून दिलं विष

पोलिसांनुसार मुलीने १२ जुलैच्या रात्री जेवण बनवून घरातील लोकांना दिलं. ते खाऊन  तिची ८० वर्षीय दादी, ४५ वर्षीय वडील, ४० वर्षीय आई, १६ वर्षाची बहीण आणि लहान भावाची हालत खराब झाली होती. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथे उपचारादरम्यान तिच्या भावाला सोडून सर्वांचा मृत्यू झाला. आता फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलं की, त्या रात्रीच्या जेवणात विष टाकलं होतं.

यानंतर मुलीची पुन्हा चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. हत्येचं कारण जाणून घेतल्यावर पोलिसही हैराण झाले आहेत. पोलिसांनी आरोपी मुलीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र ती अल्पवयीन असल्याने तिची केस सुनावणीसाठी जुवेनाइल जस्टीस बोर्डमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारी