शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुलानं वृद्ध आई-वडिलांना मारहाण करत घराबाहेर काढलं, काही मिनीटातच पोलिस आयुक्तांनी घडवली अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 13:15 IST

आयुक्तांनी मुलगा आणि सूनेला अटक केली, तर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले.

ठळक मुद्देमुलगा आपल्या वृद्ध आई-वडिलांना मागील अनेक वर्षांपासून मारहाण करायचा.

कानपूर:उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्याचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी केलेल्या एका गोष्टीमुळे सध्या त्यांचीच सर्वत्र चर्चा होत आहे. घटना जाजमऊतील केडीए कॉलोनीची आहे. येथील एका मुलगा आपल्या वृद्ध आई-वडिलांना मागील अनेक वर्षांपासून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी मारहाण करत त्यांना घराबाहेर काढले.

यानंतर या वृद्ध दांपत्याने चकेरी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या मुलगा आणि सुनेविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. पण, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यानंतर हे प्रकरण पोलिस आयुक्तांच्या कानावर गेले. त्यानंतर आयुक्त असीम अरुण पीडित वृद्ध दांपत्य अनिल कुमार शर्मा आणि कृष्णा शर्मा यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले आणि मुलांना समजून सांगितलं. पण, मुलगा आणि सून ऐकायला तयार नव्हते.

यानंतर आयुक्तांनी मुलगा आणि सूनेला अटक केली, तर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. तसेच, त्या वृद्ध दांपत्याच्या सुरक्षेसाठी दोन कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय त्यांनी आदेश काढून यापूढे अशा घटना घडल्यास तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. आयुक्तांच्या या कारवाईनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीkanpur-urban-pcकानपूर शहरी