शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

लग्न झालं, मधुचंद्राच्या रात्री पत्नीचा फोन वाजला, ती रात्रचं शेवटची ठरली; धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 19:38 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाच्या लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी हत्या झाल्याचे समोर आले आहे. या तरुणाची मधुचंद्राची रात्र ही शेवटची रात्र ठरली आहे. तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला. मात्र, ९ महिन्यांपासून मृताची आई हत्येतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या फेऱ्या मारत आहे. मृताच्या आईचा आरोप आहे की, हनिमूनच्या वेळी वधूच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आणि मेसेज आला होता. त्यानंतर मुलगा बाहेर गेला आणि २० किलोमीटर अंतरावर त्याची हत्या करण्यात आली. (Crime News)

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला, मात्र ९ महिने उलटूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या हत्येतील आरोपींना अटक करण्याची मागणी मृताच्या आईने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मुलाच्या हत्येत पत्नीचाही हात असल्याचा आरोप आईने केला आहे.

"साहेब, मी माझ्या पत्नीची हत्या केली", पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने गाठले पोलीस ठाणे

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील घाटमपूर येथील रहिवासी असलेल्या सर्वेश या तरुणाचे १७ मे २०२२ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर १९ मे रोजी  सर्वेशचा मृतदेह घरापासून २० किलोमीटर अंतरावर रेल्वे लाईनच्या बाजूला अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, आजपर्यंत या हत्येतील आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

या प्रकरणाबाबत सर्वेशची आई लीलावती मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी पोहोचल्या. लीलावती म्हणाल्या की, मधुचंद्राच्या रात्री वधूच्या फोनवर कोणीतरी फोन आला, त्यानंतर मेसेजही आला. यानंतर मुलगा खोलीतून निघून गेला. यानंतर घरापासून २० किलोमीटर अंतरावर बडी पाल येथील रेल्वे लाईनजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. ज्या क्रमांकावरून वधूला फोन आला होता, त्या क्रमांकावर फोन केला, पण तो फोन बंद होता. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र आजपर्यंत मारेकरी सापडलेले नाहीत.

या हत्येत नववधूचा हात असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तिच्या मोबाईलवर कॉल आल्यानंतर मुलगा घरातून निघून गेला होता. मात्र, पोलिसांनी अद्याप चौकशी केली नाही, मोबाईल क्रमांकाच्या आधारे कोणालाही अटक करण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस