शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 05:30 IST

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; अवैध शस्त्रे व दारूगोळा जबाबदार

- एसपी सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : व्यापारी, राजकीय नेते, वकील, शिक्षक व सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करून एकानंतर एक केल्या जाणाऱ्या हत्यांमुळे बिहारच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत. पोलिसांनी या घटनांसाठी अवैध शस्त्रे व दारूगोळ्याची व्यापक उपलब्धतेला जबाबदार ठरवले आहे.

मागील दहा दिवसांत व्यावसायिक गोपाल खेमका, भाजप नेते सुरेंद्र कुमार, ६० वर्षीय महिला, एक दुकानदार, एक वकील व एका शिक्षकासह अनेक लोकांच्या हत्या झाल्याने निवडणुकीपूर्वी बिहार हादरून गेला आहे. 

राज्य गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोच्या नवीन आकडेवारीनुसार, राज्यात जानेवारी ते जून दरम्यान दर महिन्याला सरासरी २२९ हत्यांबरोबरच १,३७६ हत्यांची प्रकरणे घडली. २०२४ मध्ये ही संख्या २,७८६ व २०२३ मध्ये २,८६३ एवढी होती.  बिहार हिंसक गुन्हे, पिस्तुलीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये देशातील पाच टॉप ५ राज्यांमध्ये सामील आहे. 

जमिनीचा वाद व संपत्ती...पोलिस महासंचालक विनय कुमार यांनी सांगितले की, बहुतांश हत्यांमागे जमिनीचा वाद आणि संपत्तीची प्रकरणे, हेच मुख्य कारण आहे. अशा प्रकरणांत पोलिसांची भूमिका मर्यादित असते आणि ती गुन्हा झाल्यानंतर सुरू होते. तथापि, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा संघटित गुन्हेगारी कमी झाली आहे.

बेरोजगारी...अतिरिक्त पोलिस महासंचालक (मुख्यालय) कुंदन कृष्णन यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे राज्य, ज्याची ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा कमी वयाची व बेरोजगार आहे. तेथे कायदा-व्यवस्थेच्या समस्या उभ्या राहणे स्वाभाविक आहे. 

बिहार क्राइम कॅपिटल ऑफ इंडिया : राहुल गांधीराहुल गांधी यांनी म्हटले आहे की, बिहार भारताच्या गुन्हेगारीची राजधानी झाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार आपली खुर्ची वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत व भाजप कोट्यातील मंत्री कमिशन कमावत आहेत. यावेळची विधानसभा निवडणूक सरकार बदलण्याची नव्हे, तर बिहार वाचवण्याची आहे. राज्यात ११ दिवसांत ३१ हत्या झालेल्या आहेत. गुंडाराज बेरोजगार युवकांना मारेकरी बनवत आहे, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार