शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Video - "वहिनी फक्त १० दिवस सासरच्या घरी राहिली आणि आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:51 IST

सासरच्या घरात फक्त १० दिवस राहिलेल्या एका महिलेने संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली हे सांगितलं आहे. 

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. पत्नी आणि सासरच्या लोकांमुळे त्रासलेल्या अतुलने आत्महत्येआधी एक व्हिडीओ शूट केला, ज्यामध्ये त्याने व्यवस्थेतील कमतरता पूर्णपणे उघड केल्या. कदाचित अतुलच्या मृत्यूने काहीतरी बदलेल असं म्हटलं जात होतं. पण आता महिन्याभरातच आणखी एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. सासरच्या घरात फक्त १० दिवस राहिलेल्या एका महिलेने संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली हे सांगितलं आहे. 

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, IIM अहमदाबादची पदवीधर प्रत्युषा चल्ला हिने भावाच्या लग्नानंतर तिच्या वहिनीने कुटुंबासोबत केलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. तिचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल झाला आहे. ट्विटरवर असलेला हा व्हिडीओ आतापर्यंत २.८ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

बंगळुरूमधील अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर लोकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. व्हिडीओमध्ये प्रत्युषाने सांगितलं की, "हैदराबादमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक असलेल्या त्याच्या भावाने २०१९ मध्ये राजमुंदरी येथील एका महिलेशी लग्न केलं. हे लग्न फक्त १० दिवस टिकलं." 

"ती माझ्या आईवडिलांशी गैरवर्तन करायची, अपशब्द वापरायचे आणि माझ्या भावाला तिच्या बेडरूममध्ये येऊ देत नव्हती. ती अनेकदा आत्महत्या करण्याची धमकी देत ​​होती. यावरून वहिनी, तिची बहीण, तिचा भाऊ आणि प्रियकर यांनी माझ्या भावाविरुद्ध हा प्लॅन केला होता हे सिद्ध होतं. तिच्या बहिणीने देखील तिच्या सासरच्या लोकांसोबत असंच केलं. यामुळे माझ्या आई-वडिलांची तब्येत बिघडली. आमच्या विरोधात एफआयआर दाखल केली. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे."

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी