शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

"पप्पांनीच मम्मीला..."; 2 वर्षांच्या लेकीने पोलिसांना सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 18:36 IST

पोलिसांनी निष्पाप चिमुकलीची चौकशी केली असता तिने आपल्या वडिलांनी केलेल्या धक्कादायक कृत्याबद्दल सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तो हा गुन्हा करत असताना त्याची दोन वर्षांची मुलगीही जवळच होती. पोलिसांनी निष्पाप चिमुकलीची चौकशी केली असता तिने आपल्या वडिलांनी केलेल्या धक्कादायक कृत्याबद्दल सांगितलं आहे.

नवाबगंज परिसरात गेल्या शनिवारी रीमा (38 वर्षे) पती फागुनीसोबत जागेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तिच्या कुशीत 2 वर्षांची निरागस मुलगी राखीही होती. पती दारूच्या नशेत होता आणि रस्त्यातच त्याचा पत्नीशी काही कारणावरून वाद झाला. यानंतर त्याने मुलीला खाली उतरवलं आणि पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

आधी पत्नीवर विटेने वार केले आणि नंतर तिच्या डोक्यावर विळा मारला. यानंतर पत्नीला तेथे सोडून तो पळून गेला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांना मुलगी रडत असल्याचं दिसलं, तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आणि महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काही वेळाने महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी निष्पाप मुलीला विचारले - 'बेटा, तुझ्या आईला कोणी मारलं?'. त्यावर तिने पप्पांनीच मम्मीला मारल्याचं सांगितलं. निष्पाप मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी नराधमाला अटक केली.

नवाबगंजचे एसीपी महेश कुमार यांनी सांगितलं की, महिला तिच्या पतीसोबत जागेश्वर मंदिराकडे गेली होती. रस्त्यात त्याने पत्नीला मारहाण केली आणि तिच्यावरही विळ्याने हल्ला केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच, मुलीला तिच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी