शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

घर सोडून गेलेली पत्नी पुतणीच्या लग्नात दिसली तर पतीने केली हत्या, पोलिसांसमोर जाऊन रडू लागला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 17:37 IST

कानपूरमधील  रास्तरपूर गावातील ही घटना आहे. इथे राहणारा रफीक दारोड्या होता. दारूच्या सवयीमुळे त्याचं सतत पत्नीसोबत भांडण होतं होतं.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याने सरेंडर केलं. त्याने सांगितलं की, पत्नी घर सोडून निघून गेली होती. ज्यामुळे त्याची फार बदनामी झाली होती. तो लोकांच्या नजरेस नजर मिळवू शकत नव्हता. त्यामुळे पत्नीची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

कानपूरमधील  रास्तरपूर गावातील ही घटना आहे. इथे राहणारा रफीक दारोड्या होता. दारूच्या सवयीमुळे त्याचं सतत पत्नीसोबत भांडण होतं होतं. ज्यामुळे पत्नीला त्याला सोडून माहेरी गेली होती. काही दिवसांपूर्वीच दारूमुळे दोघांमध्ये भांडण झालं होतं. ज्यानंतर पत्नी गपचूप मोठ्या मुलाला घेऊन माहेरी घाटमपूरला निघून गेली होती.

पत्नी अशी अचानक घर सोडून गेल्याने रफीकला वाटलं की, पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली. या संशयामुळे तो सतत टेंशनमध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी रफीकच्या पुतणीचं लग्न होतं. या लग्नात सहभागी होण्यासाठी रफीकची पत्नी मुलाला घेऊन रास्तपुर गावात आली होती. पत्नीला बघून रफीक पत्नीसोबत भांडू लागला.

त्यानंतर परिवारातील लोकांनी त्यांचं भांडण सोडवलं. पण मनात शंकेचं भूत घेऊन रफीकने पत्नीविरोधात खरतनाक प्लॅन केला. त्याने पत्नीला जसं एकटं पाहिलं, तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला. एकापाठी वार पत्नीच्या डोक्यावर केले ज्यामुळे ती रक्तबंबाळ झाली होऊन जमिनीवर पडली.

घरातील लोक तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू  झाला होता. दुसरीकडे पत्नीची हत्या करून रफीक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलिसांना त्याने रडत रडत सांगितलं की, तो पत्नीची हत्या करून आला आहे. कारण त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी