शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:53 IST

दिवाळीच्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील मासलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोजपूर गावात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. एसपी बृजेश ज्योती उपाध्याय यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. एफएसएल पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. हत्येमागची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत.

करौली डीएसपी अनुज शुभम यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशातील किरावली भागातील सांथा गावात राहणारा विकास (२२) मंगळवारी दुपारी एक वाजता पत्नी दीक्षा (१८) हिच्यासोबत कारने कैला देवीच्या दर्शनासाठी आला होता. कैला देवीचे दर्शन घेऊन परतत असताना रात्रीच्या वेळी मासलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोजपूर गावाजवळ रस्त्यात कोणीतरी पती-पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. विकासला दोन गोळ्या लागल्या आहेत तर त्याची पत्नी दीक्षा हिला एक गोळी लागली आहे.

रस्त्यावरून जात असलेल्या ग्रामस्थांनी कारमध्ये एक पुरुष आणि एक महिला मृत असल्याचे पाहून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मासलपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडून घटनेची माहिती घेतली. दीक्षाचे वडील सियाराम यांनी सांगितलं की, आणखी काही लोकही विकास आणि दीक्षासोबत कारमधून आले होते. मात्र हे लोक कोण आहेत याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

डीएसपी म्हणाले की, कैला देवीसह अनेक ठिकाणांहून सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आले आहेत. यासोबतच एफएसएलने घटनास्थळावरून पुरावेही गोळा केले आहेत. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. विकास आणि दीक्षा यांचं ८ ते दहा महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न