शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

विमानतळावरून बेपत्ता झाला नवरदेव, लग्नासाठी 7 दिवसांआधी साऊथ आफ्रिकेहून आला होता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 17:13 IST

मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या डालबलीसर गावातील तरूण रेंवताराम साऊ आफ्रिकेमध्ये काम करत होता. आज म्हणजे 22 तारखेला त्याचं लग्न होणार होतं.

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील एक तरूण लग्नाआधी बेपत्ता झाला आहे. असं सांगण्यात आलं की, तरूण साऊथ आफ्रिकेहून 16 फेब्रुवारीला मुंबई विमानतळावर पोहोचला होता. तेव्हापासून त्याचा काहीच पत्ता लागला नाही. तरूणाचं आज 22 फेब्रुवारीला वरात निघणार होती. कुटुंबियांनी सगळी तयारी करून ठेवली होती. कुटुंबियांनी 19 फेब्रुवारीला मुंबईत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या डालबलीसर गावातील तरूण रेंवताराम साऊ आफ्रिकेमध्ये काम करत होता. आज म्हणजे 22 तारखेला त्याचं लग्न होणार होतं. लग्नासाठी रेवताराम 16 फेब्रुवारीला इथोपियन विमानतळावरून मुंबई विमानतळावर पोहोचला होता. पण तिथून बाहेर आल्यापासून त्याचा काही पत्ताच लागत नाहीये.

रेंवताराम गेल्या 2 वर्षांपासून साऊथ आफ्रिकेत काम करत होता. तो 16 फेब्रुवारीला विमानाने मुंबईला पोहोचला होता. परिवारातील लोकांनी फोनवर त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. पण काही झालं नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. 

दुसरीकडे मुलीच्या लग्नासाठी आई-वडील, भाऊ गेल्या एका महिन्यापासून तयारी करत होते. तेच मुलाकडील लोकांनीही लग्नाची सगळी तयारी केली होती. आज 22 फेब्रुवारीला त्याची वरात निघणार होती. पण तो मुंबईतून बेपत्ता झाला. सध्या परिवारातील लोक चिंतेत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानMumbaiमुंबई