शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दे धक्का! लग्नात नवरदेवाने असा केला गुन्हा पोलीस त्याला उचलून घेऊन गेले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 12:16 IST

इथे एका लग्न समारोहात १०० पेक्षा जास्त लोक एकत्र जमले होते. पोलिसांना याची माहिती मिळाली तर त्यांनी लगेच कारवाई केली.

कोरोना व्हायरसने देशात थैमान घातलं आहे. यामुळे पंजाबमध्येही वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. प्रशासनाकडून लोकांना कोविड नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. तरी सुद्धा लोक कोरोनाचा धोका समजून घेत नाहीयेत. एक अशीच घटना पंजाबच्या जालंधरमधून समोर आली आहे. इथे एका लग्न समारोहात १०० पेक्षा जास्त लोक एकत्र जमले होते. पोलिसांना याची माहिती मिळाली तर त्यांनी लगेच कारवाई केली.

पोलिसांनी याप्रकरणी नवरदेव आणि त्याच्या आजोबाला ताब्यात घेतलं. लग्न मंडपात १०० पेक्षा जास्त उपस्थित होते. नियमानुसार, लग्नात २० लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी घेणं गरजेचं आहे. पोलिसांना चौकशी दरम्यान समजलं की, परिवाराने अशाप्रकारची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तर पोलिसांनी कारवाई करत नवरदेव आणि त्याच्या आजोबाला सरकारी गाडीत बसवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा नवरदेव आणि त्याच्या आजोबाची चौकशी करण्यात आली तर त्यांनी सांगितले की, इतके लोक लग्नात कसे आणि कुठून आले याची त्यांना काहीच माहिती नाही. नवरदेवाने पोलिसांना सांगितले की, केवळ २० लोकांनाच लग्नात बोलवलं होतं. इतके लोक कुठून आले त्यांना याची कल्पना नाही.

पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या आजोबासोबतच चार लोकांविरोधात केस दाखल केली आहे. तसेच  दोन तासांनंतर नवरदेव आणि त्याच्या आजोबाला समज देऊन जामिनावर सोडलं आहे. नंतर नवरदेव नवरीला घेऊन घरी गेला. आता ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

याप्रकऱणी पोलीस स्टेशनचे प्रभारी मुकेश कुमार यांनी सांगितले की, त्यांना माहीत मिळाली होती की, एका मंदिरात लग्न सोहळा सुरू होता. लग्नात भरपूर लोक होते. दोन्ही पक्षाकडील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. नंतर जामिनावर सोडण्यात आलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब