शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यातून चार जणांचे कुटुंब गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 06:41 IST

लिसांनी त्यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून त्यांचा कोणताही पुरावा सापडत नाही. वालीव पोलिसांनी गुरु वारी मनुष्य मिसिंगची नोंद केली आहे.

नालासोपारा  - पूर्वेकडील धानिवबाग तलावाशेजारील चाळीत राहणाऱ्या शुक्ला कुटुंबातील ४ जण तीन दिवस झाले तरी गायबच आहे. त्यांचा अजून कोणताही थांगपत्ता लागलेलाच नाही. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून त्यांचा कोणताही पुरावा सापडत नाही. वालीव पोलिसांनी गुरु वारी मनुष्य मिसिंगची नोंद केली आहे.नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग तलावाशेजारील ओम  साई चाळीतील रूम नंबर २२ मध्ये बाळकृष्ण जयप्रकाश शुक्ला (३३) हे पत्नी व तीन मुलांसोबत राहत होते. ते रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. त्यांची पत्नी श्वेता (२८) ही करण (१२), आर्यन (१०) आणि अनुज (७) यांच्यासह तीन दिवस झाले गायब आहे.हे गायब प्रकरण मुलांचे वडील बाळकृष्ण यांच्यामुळे उघडकीस आले आहे. त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या आणि गावच्या नातेवाईकांकडे व मित्र मंडळीकडे शोध घेतला तरी सापडत नसल्यामुळे आणि काहीही संपर्कहोत नसल्यामुळे वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी फोटोसह गायब असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.शुक्ला परिवारातील ४ सदस्य गायब प्रकरणी नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. आमचे शोधकार्य सुरू असून तपास सुरू आहे. घरगुती काही भांडणामुळे ते गावीच गेले असल्याचा संशय आहे.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वालीव पोलीस ठाणे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार