शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नालासोपाऱ्यातून चार जणांचे कुटुंब गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 06:41 IST

लिसांनी त्यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून त्यांचा कोणताही पुरावा सापडत नाही. वालीव पोलिसांनी गुरु वारी मनुष्य मिसिंगची नोंद केली आहे.

नालासोपारा  - पूर्वेकडील धानिवबाग तलावाशेजारील चाळीत राहणाऱ्या शुक्ला कुटुंबातील ४ जण तीन दिवस झाले तरी गायबच आहे. त्यांचा अजून कोणताही थांगपत्ता लागलेलाच नाही. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून त्यांचा कोणताही पुरावा सापडत नाही. वालीव पोलिसांनी गुरु वारी मनुष्य मिसिंगची नोंद केली आहे.नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग तलावाशेजारील ओम  साई चाळीतील रूम नंबर २२ मध्ये बाळकृष्ण जयप्रकाश शुक्ला (३३) हे पत्नी व तीन मुलांसोबत राहत होते. ते रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. त्यांची पत्नी श्वेता (२८) ही करण (१२), आर्यन (१०) आणि अनुज (७) यांच्यासह तीन दिवस झाले गायब आहे.हे गायब प्रकरण मुलांचे वडील बाळकृष्ण यांच्यामुळे उघडकीस आले आहे. त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या आणि गावच्या नातेवाईकांकडे व मित्र मंडळीकडे शोध घेतला तरी सापडत नसल्यामुळे आणि काहीही संपर्कहोत नसल्यामुळे वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी फोटोसह गायब असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.शुक्ला परिवारातील ४ सदस्य गायब प्रकरणी नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. आमचे शोधकार्य सुरू असून तपास सुरू आहे. घरगुती काही भांडणामुळे ते गावीच गेले असल्याचा संशय आहे.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वालीव पोलीस ठाणे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार