शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

हाण की बडीव! टीव्ही डिबेटमध्ये स्वामी प्रसाद मौर्य आणि राजू दास यांच्यात हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 07:40 IST

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा राजू दास करत आहेत. दुसरीकडे मौर्य यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

सपा नेता स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसवर केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या वाद सुरु आहे. यासाठी ते एका टीव्ही कार्यक्रमात आले होते. तेथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या राजू दास परमहंस यांच्यासोबत वाक् युद्ध सुरु झाले, ते पार मारहाणीपर्यंत गेल्याचा प्रकार घडला आहे. 

वादादरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्रभू रामाचा अपमान केल्याने राजू दास परमहंस संतापले. या कारणावरून दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी सुरू झाली. काही वेळातच वातावरण अधिक तापले आणि हाणामारीही झाली. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा राजू दास करत आहेत. यामुळे ते मौर्य यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. 

दुसरीकडे मौर्य यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ताज हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमातून बाहेर पडताना हनुमानगढी, अयोध्येचे महंत राजू दास आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. करोडो लोक रामचरित मानस वाचत नाहीत, हा सगळा मूर्खपणा आहे. तुलसीदासांनी आपल्या आनंदासाठी हे लिहिले होते, असे मौर्य म्हणाले होते. रामचरित मानसमधील आक्षेपार्ह भाग वगळावा किंवा पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. ब्राह्मण हा लंपट, दुष्ट, अशिक्षित आणि अशिक्षित असू शकतो, पण जर तो ब्राह्मण असेल तर तो पूज्य आहे असे म्हटले जाते. परंतु शूद्र कितीही विद्वान असला तरी त्याचा आदर करू नका हा धर्म आहे का? असा सवाल केला होता. यावरून मौर्य यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी