शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

हाण की बडीव! टीव्ही डिबेटमध्ये स्वामी प्रसाद मौर्य आणि राजू दास यांच्यात हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 07:40 IST

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा राजू दास करत आहेत. दुसरीकडे मौर्य यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

सपा नेता स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसवर केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या वाद सुरु आहे. यासाठी ते एका टीव्ही कार्यक्रमात आले होते. तेथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या राजू दास परमहंस यांच्यासोबत वाक् युद्ध सुरु झाले, ते पार मारहाणीपर्यंत गेल्याचा प्रकार घडला आहे. 

वादादरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्रभू रामाचा अपमान केल्याने राजू दास परमहंस संतापले. या कारणावरून दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी सुरू झाली. काही वेळातच वातावरण अधिक तापले आणि हाणामारीही झाली. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा राजू दास करत आहेत. यामुळे ते मौर्य यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. 

दुसरीकडे मौर्य यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ताज हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमातून बाहेर पडताना हनुमानगढी, अयोध्येचे महंत राजू दास आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. करोडो लोक रामचरित मानस वाचत नाहीत, हा सगळा मूर्खपणा आहे. तुलसीदासांनी आपल्या आनंदासाठी हे लिहिले होते, असे मौर्य म्हणाले होते. रामचरित मानसमधील आक्षेपार्ह भाग वगळावा किंवा पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. ब्राह्मण हा लंपट, दुष्ट, अशिक्षित आणि अशिक्षित असू शकतो, पण जर तो ब्राह्मण असेल तर तो पूज्य आहे असे म्हटले जाते. परंतु शूद्र कितीही विद्वान असला तरी त्याचा आदर करू नका हा धर्म आहे का? असा सवाल केला होता. यावरून मौर्य यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी