शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येसाठी प्रेमीयुगलांनी तलावात उडी मारली, शेवटच्या क्षणी प्रियकराने विचार बदलला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 20:57 IST

कुटुंबीयांनी एके दिवशी दोघांना पकडले व त्यांना मारहाण केली. कुटुंबातील सदस्यांच्या रोजच्या अडवण्यामुळे दोघंही त्रस्त झाले होते.

आझमगड – प्रेम आंधळ असतं ही म्हण मराठीत खूप प्रसिद्ध आहे, प्रेमात एकमेकांवर विश्वास ठेवला जातो, मात्र याला आझमगडमध्ये प्रियकरावर विश्वास ठेवणे प्रेयसीच्या जिवावर बेतलं आहे. जिल्ह्यातील मुबारकपूर पोलीस स्टेशन परिसरातील संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता युवतीचा मृतदेह शाळेच्या मागे सापडल्याने खळबळ उडाली आहे. संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी आझमगड-बलिया रस्ता रोखून धरला होता.

मुबारकपूर पोलीस स्टेशन परिसरातील तलावात युवतीचा मृतदेह सापडला होता, तिने प्रियकरासोबत तलावात उडी घेतली होती. शेवटच्या क्षणी प्रियकराने विचार बदलला आणि तो पोहत बाहेर पडला. त्याने प्रेयसीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर तो पळून गेला आणि कप्तानगंज परिसरातील आपल्या घरी गेला.

दुसर्‍याच दिवशी वडिलांनी आणि चुलतभावांनी त्याच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले, तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मयत युवतीच्या घराशेजारी हा युवक राहत होता. त्याचे आणि युवतीचे प्रेमसंबंध जुळाले याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी दोघांवर बाहेर जाण्यास बंदी घातली. कुटुंबीयांनी एके दिवशी दोघांना पकडले व त्यांना मारहाण केली. कुटुंबातील सदस्यांच्या रोजच्या अडवण्यामुळे दोघंही त्रस्त झाले होते. शनिवारी रात्री दोघेही अचानक गायब झाले. प्रियकराच्या म्हणण्यानुसार, दोघांनीही एकमेकांशिवाय जगू न शकल्याने मरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शाळेजवळील तलाव गाठले. मरण्यापूर्वी प्रियकराने प्रेयसीच्या कपाळाला सिंदूर लावले. मग त्या दोघांनीही तलावात उडी घेतली. तेवढ्यात प्रियकराचा विचार बदलला अन् त्याने प्रेयसीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ती वाचली नाही. त्यानंतर तो स्वत: पोहच बाहेर आला आणि तेथून पळ काढत घर गाठले.

युवती बेपत्ता झाल्याने तिच्या घरातील नातेवाईक जमा झाले, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी मुलीला गायब करण्यामागे प्रियकर असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांना प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार प्रेयसीचा मृतदेह तलावात शोधण्याचा प्रयत्न केला पण तो मिळाला नाही. त्यानंतर सोमवारी सकाळी युवतीचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. यानंतर ग्रामस्थ व कुटुंबातील लोक संतप्त झाले आणि त्यांनी मृतदेह चौकात ठेवून रास्ता रोको केला होता. पोलीस आणि प्रशासनाच्या गावकऱ्यांची समजूत काढली त्यानंतर प्रकरण शांत झाले.

टॅग्स :PoliceपोलिसSuicideआत्महत्या