शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

एल्गार परिषद प्रकरण; आनंद तेलतुंबडे यांचा जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 06:37 IST

एनआयए ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात अपयशी ठरल्याने आपला जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती तेलतुंबडे यांनी केली.

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले सामाजिक कार्यकर्ते व प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. 

एनआयए ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात अपयशी ठरल्याने आपला जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती तेलतुंबडे यांनी केली. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांनी १४ एप्रिल रोजी विशेष एनआयए न्यायालयात शरणागती पत्करली. त्यानंतर एनआयएने त्यांची चौकशी केली. ९१ दिवस उलटले तरी एनआयएने आरोपपत्र दाखल न केल्याने तेलतुंबडे यांनी जामीन अर्ज केला. १९ जुलै रोजी न्यायालयाने एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवसांची मुदतवाढ दिली. 

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत तेलतुंबडे यांनी प्रेझेंटेशन दिले व चिथावणीखोर भाषणही दिले.

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाPoliceपोलिस