शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषद प्रकरण; आनंद तेलतुंबडे यांचा जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 06:37 IST

एनआयए ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात अपयशी ठरल्याने आपला जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती तेलतुंबडे यांनी केली.

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले सामाजिक कार्यकर्ते व प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. 

एनआयए ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात अपयशी ठरल्याने आपला जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती तेलतुंबडे यांनी केली. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांनी १४ एप्रिल रोजी विशेष एनआयए न्यायालयात शरणागती पत्करली. त्यानंतर एनआयएने त्यांची चौकशी केली. ९१ दिवस उलटले तरी एनआयएने आरोपपत्र दाखल न केल्याने तेलतुंबडे यांनी जामीन अर्ज केला. १९ जुलै रोजी न्यायालयाने एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवसांची मुदतवाढ दिली. 

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत तेलतुंबडे यांनी प्रेझेंटेशन दिले व चिथावणीखोर भाषणही दिले.

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाPoliceपोलिस