शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गळफास देण्याची क्षमता ‘त्या’ कपड्यात होती का? फॉरेन्सिक विभागाकडून होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:14 IST

सुशांत (३४) हिरव्या रंगाच्या कपड्याने त्याच्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत १४ जून, २०२० रोजी आढळला. त्याचे वजन जवळपास ८० किलो होते, ते वजन तो कपडा पेलू शकणार नाही, असे लाखो चाहत्यांचे म्हणणे आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले. मात्र त्याच्या चाहत्यांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याने आता ज्या कपड्याने त्याने गळफास घेतला त्याच्या क्षमतेची चौकशी फॉरेन्सिक विभागाकडून केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.सुशांत (३४) हिरव्या रंगाच्या कपड्याने त्याच्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत १४ जून, २०२० रोजी आढळला. त्याचे वजन जवळपास ८० किलो होते, ते वजन तो कपडा पेलू शकणार नाही, असे लाखो चाहत्यांचे म्हणणे आहे. यामागचे तथ्य जाणून घेण्यासाठी पोलीस त्या कपड्याची क्षमता तपासतील. ज्याचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत फॉरेन्सिक लॅबकडून त्यांना मिळेल.दरम्यान, निर्माते संजय लीला भन्साळी यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. ‘गोलियों की रामलीला’ चित्रपटातून सुशांतला काढून रणवीर सिंगला त्यांनी मुख्य भूमिका देण्यामागचे कारण तपासले जाईल. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस