शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

धक्कादायक! एकाच घरात राहत होते पती-पत्नी आणि तिचा प्रियकर, मग झालं असं काही की दोघांचा गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 18:07 IST

Dehradun Crime News : आरोपीने दोन लोकांची इतक्या निर्दयीपणे हत्या केली की, फ्लॅटच्या भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. घटनेनंतर जेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

उत्तराखंडची (Uttarakhand) राजधानी देहरादूनमधून (Dehradun) हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अनैतिक संबंधातून दोन लोकांची हत्या करण्यात आली. ही घटना देहरादूनच्या विद्या विहार फेज टू मधील आहे. इथे एका फ्लॅटमध्ये दोन मृतदेह आढळून आल्याने सगळेच हैराण झाले. आरोपीने दोन लोकांची इतक्या निर्दयीपणे हत्या केली की, फ्लॅटच्या भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. घटनेनंतर जेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

सोबत राहत होते पती-पत्नी आणि प्रेमी

मीडिया रिपोर्टनुसार, विद्या विहारमधील एका बिल्डींगमध्ये महिला गीता (बदललेलं नाव) तिचा पती आणि तिचा कथित प्रियकर हरिद्वारी लाल सोबत राहत होते. शुक्रवारी अर्ध्या रात्री अडीच वाजता जेव्हा फ्लॅटमधून आवाज येत होते तेव्हा वरच्या मजल्यावर राहणारे गुरप्रीत खाली आले. तेव्हा रक्ताने माखलेल्या एका व्यक्ती दरवाजा उघडला आणि समोर दोन मृतदेह पडले होते. 

यानंतर पोलीस आले तेव्हा आरोपी व्यक्ती हरिद्वारी लाल याला अटक करण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली तर त्याने हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपीने सांगितलं की, गीता आणि राजेंद्र यांना तोच या फ्लॅटमध्ये घेऊन आला होता. तोच या फ्लॅटचं भाडं भरत होती. आरोपीने मृतक राजेंद्रला ४० हजार रूपये उसणेही दिले होते. 

रिपोर्टनुसार, आरोपी हरिद्वारी लाल मृत राजेंद्रच्या पत्नीवर अधिकार गाजवत होता आणि दोघांचं कथित प्रेमप्रकरणही होतं. आरोपीने राजेंद्री पत्नी गीतासोबत अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले होते. शुक्रवारी तो राजेंद्रसोबत दारू प्यायला आणि मग पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. बऱ्याच वेळाने भांडणं थांबलं तेव्हा ते झोपू लागले होते. 

यादरम्यान हरिव्दारीने गीतासोबत जोर जबरदस्ती केली तेव्हा पतीसोबत गीताने त्याला मारहाण केली. यानंतर आरोपीने किचनमधून तवा आणला. तव्याने त्याने गीता आणि राजेंद्रवर हल्ला केला. दोघेही बेशुद्ध पडले होते. त्यानंतरही हरिव्दारी त्यांना मारत राहिला जोपर्यंत ते मरत नाहीत. सध्या पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारी