शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! 5 मिनिटं उशीर झाल्याने मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दोन्ही पाय फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 11:11 IST

विद्यार्थ्याला शाळेत यायला फक्त पाच मिनिटं उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला शाळेत यायला फक्त पाच मिनिटं उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. बेदम मारहाणी मुलाच्या पायाची हाडं तुटली असून दोन्ही पायाला फ्रॅक्चर झालं आहे. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील विद्यार्थ्याचे आई-वडील आणि नातेवाईकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शामली येथे आदर्श मंडी परिसरात ही भयंकर घटना घडली आहे. जय जवान जय किसान इंटर कॉलेमधील मुख्याध्यापकांनी आठवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याची चूक एवढीच होती की तो फक्त पाच मिनिटं शाळेत उशीरा आला. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. वडिलांनी आपल्या मुलावर उपचार केले आणि त्यानंतर थोडं बरं वाटल्यावर त्याला शाळेत सोडलं. 

मुलाच्या दोन्ही पायाला प्लास्टर

विद्यार्थी पाच मिनिटं उशीरा आला. त्याने शिस्त मोडली म्हणून त्याला मुख्याध्यापकाने मारहाण केली. मारहाणीत मुलाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. वडिलांनी मुलाला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे एक्स रे काढला. त्यावेळी हे सत्य समोर आलं. या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. मुलाच्या दोन्ही पायाला प्लास्टर केलं आहे. पालकांनी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :SchoolशाळाUttar Pradeshउत्तर प्रदेश