शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

बदल्याची आग! 4 मुलांना सोडून पत्नी पळून गेली, 10 वर्षांनी परत आली; पतीने असा काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 15:58 IST

Crime News : 4 मुलांना सोडून पत्नी प्रियकरासोबत पळून गेली होती आणि आता 10 वर्षांनी परत आली. यानंतर पतीने तिचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये डबर मर्डरची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 मुलांना सोडून पत्नी प्रियकरासोबत पळून गेली होती आणि आता 10 वर्षांनी परत आली. यानंतर पतीने तिचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मुलांच्या मदतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले असून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

हत्येनंतर सर्व आरोपी फरार असल्याची माहिती मिळत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जलालाबाद पोलीस ठाण्याच्या परिसरातील डहर गावात ही भयंकर घटना घडली आहे. येथील निवासी असलेल्या ओम पालची पत्नी ममता हिचं गावातील रमनपाल सिंहसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. पती आणि चार मुलांना सोडून ती दहा वर्षांपूर्वी रमनपाल सिंहसोबत पळून गेली होती. तिचा खूप शोध घेण्यात आला. पण ती दोघंही कुठेच सापडली नाहीत. 

काही वर्षांनंतर ममता आपल्या प्रियकरासह हरियाणाच्या पानीपतमध्ये नोकरी करत असल्याची माहिती मिळाली. पण लॉकडाऊननंतर ममता आणि तिचा प्रियकर हे पुन्हा गावात परतले आणि गावातच राहू लागले. संध्याकाळी रमनपाल सिंह आपल्या शेतात जात होता. तेव्हा ओम पालने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याला घेरलं आणि त्याची हत्या केली. यानंतर ममताची देखील हत्या केली. 

गावात झालेल्या या डबल मर्डरमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत. एसपी एस आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, डहर गावात राहणाऱ्या ओम पालची पत्नी ममता गावातील रमनपालसोबत पळून गेली होती. यानंतर महिलेचा पती आणि मुलांनी रागाच्या भरात या दोघांची निर्घृण हत्या केली. पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी