शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Coronavirus : कोरोनाची दहशत! हैदराबादहून आलेल्या मुलास घरात घेण्यास बापाने केला विरोध, वादातून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 14:22 IST

Coronavirus : वडिलांनी मुलाला घरी येण्यास मनाई केली आणि मुलाने ऐकले नाही तेव्हा वडिलांनी काठीने मारहाण केली.

ठळक मुद्दे बालाघाटच्या गढी येथे टेकचंद नावाच्या युवकाची हत्या हा देशातील पहिलाच प्रकार आहे. ३ मे रोजी टेकचंद घरी आला तेव्हा कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे वडील भीमलाल यांनी त्याला घरी येऊ दिले नाही

मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये एका वडिलांनी मुलाची हत्या केली कारण मुलाला क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण न करता घरी यायचे होते. मुलगा हैदराबादहून परत आला आहे म्हणून वडिलांना भीती वाटली की आपल्या गावात आणि घरात कोरोनाचा संसर्ग पसरवू नये. वडिलांनी मुलाला घरी येण्यास मनाई केली आणि मुलाने ऐकले नाही तेव्हा वडिलांनी काठीने मारहाण केली.बालाघाटच्या गढी येथे टेकचंद नावाच्या युवकाची हत्या हा देशातील पहिलाच प्रकार आहे. ज्यामध्ये हैदराबादसारख्या रेड झोनहून परत आला आहे. या भीतीने वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केली आणि त्याच्या येण्याने कोरोना पसरवू शकते या भीतीने त्याला घरात घेतले नाही. मुलाच्या हत्येनंतर आरोपी वडिलांना बुधवारी अटक करण्यात आली.मुलगा हैदराबादहून पायी आलामृताचा भाऊ रूप चंद यांनी सांगितले की, माझा भाऊ फेब्रुवारीमध्ये सिकंदराबादला गेला होता. लॉकडाऊनची अंमलबजावणी झाल्यानंतर  तो आपल्या सहकाऱ्यांसह एका आठवड्यापूर्वी तेथून निघाला. १ मे रोजी त्याने तहसील बैहार गाठले जेथे त्यांना क्वारंटाईन केले व त्यानंतर ग्रामपंचायत कुगाव येथे दोन दिवस ठेवण्यात आले. तिसर्‍या दिवशी प्रत्येकाला घरी क्वारंटाईन असल्याचे सांगून पाठवले.

विकृतीचा कळस! सरबतमध्ये साखर अधिक झाल्याने बहीण - भावाची हत्या 

Yes Bank Scam : सीबीआयकडून वाधवानांच्या बंगल्याची झाडाझडती

 

होम लोन देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून नर्सवर केला बलात्कार 

घरी राहण्याचा आग्रह धरल्यास मुलाचा मृत्यू झालाभाऊ पुढे म्हणाला की, ३ मे रोजी टेकचंद घरी आला तेव्हा कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे वडील भीमलाल यांनी त्याला घरी येऊ दिले नाही, असे सांगून की तुम्ही आणखी काही दिवस गावात क्वारंटाईन सेंटरमध्ये रहावे. या विषयावर दोघांमध्ये वाद झाला, त्यावरून वडिलांनी माझा धाकटा भाऊ टेकचंदला डोक्याला तीन ते चार वेळा वार केला, ज्यामुळे टेकचंद गंभीर जखमी झाला. त्याला बैहर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्यांचा मृत्यू झाला.मुलगा हैदराबादहून परत आल्यावर वडील आणि मुलामध्ये वाद झाल्याचे बैहर एएसपी श्याम कुमार मेरावी यांनी सांगितले. मुलाच्या डोक्यावर प्राण्याला बांधल्याच्या खुंटीने वडिलांनी दोन ते तीन वार केले. त्यामुळे मुलाचा बळी गेला. वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करून  वडिलांना अटक केली आहे. देशाच्या ग्रामीण भागात कोरोनाची भीती आहे.  

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्या