शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नगरसेवकाच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 21:06 IST

जमीन मालक मयत असताना त्यांच्या नावे विक्री करारनामा नोंदणी प्रकरण

ठळक मुद्देउत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोतया व्यक्ती उभ्या करुन विक्री करारनाम्याची दुय्यम निबंधक कार्यालया नोंदणी करण्यात आली आहे.

मीरारोड - जमीन मालकांचे निधण झाले असताना त्यांच्या जागी तोतया व्यक्ती उभ्या करुन विक्री करारनाम्याची दुय्यम निबंधक कार्यालया नोंदणी करण्यात आली आहे. सदर जमीन खरेदी करणारा नगरसेवकाचा भाऊ अमिर गफार शेख रा. केजीएन हाऊस, उत्तन याच्यासह नोंदणीकृत करारनाम्या आधारे सातबारा नोंदी फेरफार करणारे तत्कालिन तलाठी व दोन तोतया व्यक्तीं विरोधात उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाईंदरच्या उत्तन येथील सर्व्हे क्र. २३७ हिस्सा क्र. १७ ह्या सुमारे १० गुंठे जमीनीचे मुळ मालक अब्दुल करीम शेख होते. त्यांचे २१ एप्रिल २००१ रोजी तर त्यांची पत्नी खतीजा यांचे ६ जुन १९९७ रोजी निधन झाले आहे. त्यांना ८ मुलं - मुली वारस असुन त्यातील दोन वारसांचे निधन झाले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्या जिवंत वारसदारांनी सदर जमीनीच्या विकास आणि विक्रीचे अधिकार नोटरीद्वारे एहसान गफार राजपुत (४४) रा. गोविंद नगर, मीरारोड यांना दिले.परंतु सदर जमीनीवर नगरसेवक अमजदचा भाऊ अमिर गफार शेख हा आपला हक्क सांगत होता. सात बारा नोंदी सुध्दा अमिरचे नाव लागले होते. एहसान यांनी तलाठी कार्यालयात याची चौकशी केली असता खरेदीखत, नोंदणीकृत करारनामा आदी कागदपत्रं मिळाली. त्यामध्ये अब्दुल शेख व हनिफ माजिद यांच्या कडुन २४ फेब्रुवारी २००९ रोजी अमिरने सदर जमीन दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ७ मध्ये रीतसर नोंदणी करुन खरेदी केल्याचे कागदपत्र आढळुन आले.वास्तविक अब्दुल हे एयरइंडिया मध्ये नोकरी करत होते व २१ एप्रिल २००१ रोजी त्यांचे निधन झाले असताना व तसा मृत्युच दाखला असताना त्यांच्या व हनिफ माजिदच्या नावे दोन खोट्या व्यक्ती उभ्या करुन निबंधक कार्यालयात करारनामा नोंदणी केल्या बद्दल एहसान यांनी २३ फेब्रुवारी रोजी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्या करारनाम्याच्या आधारे तत्कालिन तलाठी गणेश भुताळे यांनी जमीनीचे फेरफार करुन ७/१२ नोंदी अमिर याचे नाव घेतले. फेरफार करताना भुताळे यांनी सुचना नोटीसवर करारनाम्यातील त्याच दोन बोगस व्यक्तींच्या सह्या आणि अंगठे घेतले. या प्रकरणी पोलीसांनी अमिर सह भुताळे व अन्य दोन बोगस व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमीन खरेदी - विक्री व्यव्हाराचा नोंदणीकृत करारनामा सादर केला गेला होता. त्या आधारेच मालकी हक्क ठरल्याने फेरफार करण्यात आला होता. करारनामा नोंदणीकृत असल्याने आपण फेरफार केला. यात आपला काही संबंध नसुन पोलीसांनी सखोल चौकशी करुन न्याय्य निर्णय घ्यावा असे भुताळे म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी