शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

काेराेनामुळे बाल तस्करीत वाढ, १६०० बालकांची सुटका, प्रलाेभनाने कुटुंबीयांची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 05:08 IST

child trafficking News : कर्जमुक्तीचे आश्वासन आणि जास्त माेबदल्याचे प्रलाेभन दाखवून लहान मुलांना काम करण्यासाठी नेण्यात येईल, हादेखील धाेका हाेता.

नवी दिल्ली: काेराेना महामारीच्या संकटामध्ये बाल तस्करीमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या आठ महिन्यांमध्ये १६०० हून अधिक बालकांची सुटका केल्याची माहिती ‘बचपन बचाओ आंदाेलन’ या स्वयंसेवी संस्थेने दिली आहे.नाेबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांची ही संस्था आहे. काेराेनामुळे अनेक कुटुंबांचा राेजगार गेला. त्यामुळे बाल तस्करीमध्ये वाढ झाल्याचे संस्थेने म्हटले आहे. संस्थेने देशभरातून १६७५ मुलांची सुटका केली आहे. संस्थेचे कार्यकारी संचालक धनंजय टिंगल यांनी सांगितले की, आर्थिक संकटामुळे कुटुंबांकडून गैरमार्गाने कर्ज घेण्याचे प्रकार वाढण्याची भीती हाेती.  साेबतच कर्जमुक्तीचे आश्वासन आणि जास्त माेबदल्याचे प्रलाेभन दाखवून लहान मुलांना काम करण्यासाठी नेण्यात येईल, हादेखील धाेका हाेता.कुटुंबीयांच्या कर्जाचे ओझे चिमुकल्यांवरकुटुंबीयांचे कर्ज फेडण्यासाठी या चिमुकल्यांना देशभर फिरावे लागले आहे. त्यांच्याकडून १२ तासांपेक्षा जास्त काम करुन घेण्यात आलेच, शिवाय माेबदलाही कमी देण्यात येत हाेता. तसेच खाण्यापिण्याचेही हाल हाेत हाेते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारत