शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Car Accident due to Water Bottle: कारमध्ये ठेवलेली पाण्याची बाटली काळ ठरली; इंजिनिअरचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 22:26 IST

Car Accident: दिल्लीमध्ये राहणारा इंजिनिअर अभिषेक झा आपल्या मित्रासोबत ग्रेटर नोएडाच्या दिशेने जात होता.

एक छोटीशी चूक कधी कधी जिवावर बेतते. असाच प्रकार नोएडा-ग्रेटर नोएडाच्या एक्स्प्रेस वेवर घडला आहे. कारमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे इंजिनिअरला जीव गमवावा लागला आहे. 

दिल्लीमध्ये राहणारा इंजिनिअर अभिषेक झा आपल्या मित्रासोबत ग्रेटर नोएडाच्या दिशेने जात होता. यावेळी त्यांची कार रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर मित्र गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी अपघाताचे कारण गाडीतील पाण्याची बॉटल असल्याचे म्हटले आहे. 

पोलिसांनी सांगितले की, अभिषेक कार चालवत होते. यावेळी सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची बॉटल सरकत अभिषेकच्या पायाखाली आली. ट्रक जवळ आल्याने त्याने कार थांबविण्यासाठी ब्रेक लावला, मात्र, ब्रेक पॅडलच्या खाली पाण्याची बॉटल आल्याने ब्रेक अडकला आणि कार ट्रकवर जाऊन आदळली. अभिषेक झा ग्रेटर नोएडाच्या एका कंपनीमध्ये नोकरीला होता. 

अभिषेकची कार होती. ते दोघेही नोएडाहून ग्रेटर नोएडाला जाण्यासाठी निघाले होते. सेक्टर 144 जवळ एक ट्रक बिघडल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. मात्र, ब्रेक न लागल्याने कार ट्रकवर आदळल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात