शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची बाटली आण सांगून मोबाईल पळवला; भाईंदरमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 17:31 IST

एका तरुणास कॉल करायचा सांगून त्याचा मोबाईल घेत बोलणाऱ्या भामट्याने त्या तरुणास पाण्याची बाटली आणायला पाठवत मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे

मीरारोड - एका तरुणास कॉल करायचा सांगून त्याचा मोबाईल घेत बोलणाऱ्या भामट्याने त्या तरुणास पाण्याची बाटली आणायला पाठवत मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे . मदत करायला गेला आणि मोबाईल गमावून बसला अशी पाळी तरुणावर आली आहे .

भाईंदर पोलीस ठाण्या मागील शास्त्री नगर मध्ये राहणारा करण कानु (२०) हा गुरुवारी सायंकाळी कामावरून घरी जेवणासाठी पायी चालला होता . त्यावेळी राजेश हॉटेल जवळ एका अनोळखी इसमाने त्याला हाक मारत टेम्पोतील सामान काढायचे असून बिगारी ओळखीचा आहे का विचारले . करण याने त्याच्या भागातील एका बिगारीला कॉल करून येण्यास सांगितले . दरम्यान त्या इसमाने एका नंबरवर कॉल लाव सांगितले असता करण याने कॉल लावून मोबाईल त्याला दिला . बोलता बोलता त्या इसमाने पाण्याची बाटली घेऊन ये सांगून ५० रुपये दिले असता करण पाणी आणण्यास गेला . बाटली घेऊन परतला असता तो इसम दिसला नाही . त्याचा शोध घेऊन देखील तो न सापडल्याने १५ हजारांचा मोबाईल पळवल्या प्रकरणी अनोळखी इसमा विरुद्ध भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल