शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लाचखोर पोलीस होणार थेट बडतर्फ;  आयुक्तांनी उचलला कारवाईचा बडगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 21:24 IST

पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैयसवाल यांनी लाचखोरांविरोधात आता कडक पाऊले उचलली आहेत.

ठळक मुद्देवर्षाची सुरूवातच मुंबई पोलिसांची वाईट झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैयसवाल यांचा पारा चांगलाच वाढला आहे. त्या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच त्यांच्यावर बडतर्फची कारवाई केली जात असे. निलंबित अधिकाऱ्याला सेवेतील अर्धा पगार ही मिळायचा.

मुंबई - मुंबई पोलीस दलाला भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे खादीला काळिमा लागला आहे. खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या एका मागोमाग एक आणखी काही घटना पुढे आल्यानंतर पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैयसवाल यांनी लाचखोरांविरोधात आता कडक पाऊले उचलली आहेत. या पुढे कुठल्याही अधिकाऱ्याला लाच स्विकारताना पकडल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई न करता. त्याला थेट बडतर्फ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 

वर्षाची सुरूवातच मुंबई पोलिसांची वाईट झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैयसवाल यांचा पारा चांगलाच वाढला आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचबरोबर खात्यातून भ्रष्टाचार मुक्तीसाठी त्यांनी यापुढे लाच घेणाऱ्यावर निलंबनाची कारवाई न करता थेट सेवेतून बडतर्फ केले जाणार असल्याचे सांगितले. या पूर्वी लाच घेताना पकडलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले जायचे. त्या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच त्यांच्यावर बडतर्फची कारवाई केली जात असे. निलंबित अधिकाऱ्याला सेवेतील अर्धा पगार ही मिळायचा. खात्यातील भ्रष्टाचार मूळापासून उपटून काढण्यासाठी जैयसवाल यांनी  लाच घेणाऱ्यांवर आता थेट बडतर्फची कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस