शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धक्कादायक! वडील आणि सासूच्या लव्हस्टोरीत व्हिलन बनला मुलगा, दोघांनी लग्न केलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 11:31 IST

सोमवारी भवानी आपल्या पत्नीसोबत मुलाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. यावेळी मुलगा ललन मांझी रागात दोघांनाही घरातून जाण्यास सांगितले होते.

बिहारच्या जमुईमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे मुलाच्या वडिलांचं सासूसोबतचं प्रेम प्रकरण इतकं वाढलं होतं की, वैतागून मुलाने वडील आणि सासूची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी ललन मांझीचं त्याच्या वडिलांसोबत अजिबात पटत नव्हतं. कारण त्याचे वडील भवानी मांझी आणि त्याच्या सासूने लग्न करून सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. ३ वर्षाआधी दोघांनी लग्न केलं होतं आणि ते कानपूर राहण्यासाठी गेले होते. 

कानपूरमध्ये ललन मांझीची सासू आणि त्याचे वडील विटाच्या भट्टीवर काम करत होते. सोमवारी भवानी आपल्या पत्नीसोबत मुलाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. यावेळी मुलगा ललन मांझी पासवान रागात दोघांनाही घरातून जाण्यास सांगितले होते. पण ते दोघे गेले नाही. याच रागात मुलाने सासू आणि वडिलांना बेदम मारहाण केली. (हे पण वाचा : मुलगा होत नाही आणि दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने छळ; दीड वर्षाच्या मुलीसह विवाहितेची आत्महत्या)

 मारझोड केल्यावरही दोघे घरातून गेले नाहीत. त्यामुळे नाराज मुलाने सायंकाळी दोघांचीही हत्या केली. दोघांचे मृतदेह त्याने एका ठिकाणी नेऊन पुरले. ३ दिवसांनी जेव्हा त्या ठिकाणाहून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. (हे पण वाचा : काकांचा सूड उगवला पुतण्यावर; अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या करणारा गजाआड )

गावातील लोकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी जेसीबीने त्या ठिकाणी खोदलं तर मृतदेह पाहून सगळे हैराण झाले. हत्येनंतर आरोपी ललन पासवान फरार आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तसेच आरोपीचा शोधही घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार