शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

धक्कादायक! भर दिवसा ग्रामस्थांनी चक्क 300 बकऱ्या चोरल्या अन्...: नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 18:59 IST

ग्रामस्थ मोठ्या संख्येने ट्रकजवळ पोहोचले. अनेक जण बकऱ्या घेऊन पळाले.

बिहारच्या अरवलमध्ये भर दिवसा बकऱ्या पळवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 139 वर उमैराबादजवळ ट्रक थांबला असताना ग्रामस्थांनी ट्रकमधून बकऱ्या पळवून नेल्या. ग्रामस्थांनी जवळपास 300 बकऱ्या चोरल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा-औरंगाबाद मुख्य मार्गावरून ट्रक कोलकात्याला जात होता. 

रस्त्यात थांबवून ग्रामस्थांनी बकऱ्या उतरवण्यास सुरुवात केली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने ट्रकजवळ पोहोचले. अनेक जण बकऱ्या घेऊन पळाले. कोणी दुचाकीवरून येत, तर कोणी पायी येऊन बकऱ्या पळवून नेल्या. ट्रकमधून नेमक्या किती बकऱ्या चोरीला गेल्या याचा नेमका आकडा समोर आलेला नाही. बकऱ्यांची मोजदाद झाल्यावरच चोरीला गेलेल्या बकऱ्यांची नेमकी संख्या समजू शकेल. 

जवळपास 300 बकऱ्या पळवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचं पोलीस ठाण्याचे प्रभारी शंभू पासवान यांनी सांगितलं.बकऱ्यांनी भरलेला ट्रक कोलकात्याच्या दिशेनं जात होता. ग्रामस्थ बकऱ्या पळवून नेत असल्याचं पाहून चालकाने ट्रक सुरू केला आणि तिथून निघाला. या घटनेमुळे उमैराबादमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले. मात्र तोपर्यंत ग्रामस्थांनी बकऱ्या पळवल्या होत्या. या प्रकरणी पोलीस स्थानिकांकडून माहिती घेत आहेत. अद्याप कोणीही या घटनेची तक्रार पोलिसांकडे केलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार