शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 12:26 IST

मिथिलेशचे लग्न तीन महिन्यांपूर्वी झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील हंटरगंज पोलीस स्टेशन क्षेत्रातील अनिल यादव यांची मुलगी प्रियंकासोबत झालं होतं.

बिहारच्या गया येथील आमस पोलीस स्टेशन हद्दीतील पथरा गावातील मठ टोला येथे एका विहिरीत पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. २० वर्षीय मिथिलेश कुमार आणि त्याची १८ वर्षीय पत्नी प्रियंका कुमारी अशी मृतांची नावं आहेत. घराजवळ एक विहीर आहे जिथे त्यांचे मृतदेह सापडले. या घटनेमागचं कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिथिलेशच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचं जेवण करून पती-पत्नी झोपायला गेले होते. ते कधी पडले किंवा त्यांनी विहिरीत कधी उडी मारली हे कळू शकलेलं नाही. दोघेही घरात दिसले नाहीत तेव्हा शोधाशोध करण्यात आली. यानंतर त्यांचा मृतदेह विहिरीत दिसला. यानंतर घटनेची माहिती आमस पोलीस ठाण्याच्या पोलिसांना देण्यात आली. 

पोलिसांनी पती-पत्नीचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी अनुग्रह नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. एफएसएलच्या पथकानेही घटनास्थळ गाठून तपास केला. 

मिथिलेशचे लग्न तीन महिन्यांपूर्वी झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील हंटरगंज पोलीस स्टेशन क्षेत्रातील अनिल यादव यांची मुलगी प्रियंकासोबत झालं होतं. लग्नानंतर सर्व काही ठीक चाललं होतं. मात्र, या दोघांमध्ये रोज भांडणं होत असल्याची चर्चा आहे. यातूनच ही घटना घडली असण्याची शक्यता आहे. मात्र, हे तपासानंतर स्पष्ट होईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार