शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उल्हासनगरात जुन्या रागातून तलवारीने हल्ला; 8 जणांवर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: March 25, 2023 16:19 IST

उल्हासनगर माणेरेगाव येथील सागर भोईर याचे आकाश, आशिष, सुशील भोईर व बादल वर्मा यांच्या सोबत काही कारणास्तव वाद झाला होता.

सदानंद नाईकउल्हासनगर : कॅम्प नं-४ माणेरेगाव दुर्गापाडा येथे राहणारा महेंद्र म्हात्रे यांचा मित्र सागर भोईर याला ओळखीच्या एका टोळक्याने जुन्या वादातून शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजता बोलावून तलवारीने मारहाण केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहेत.

उल्हासनगर माणेरेगाव येथील सागर भोईर याचे आकाश, आशिष, सुशील भोईर व बादल वर्मा यांच्या सोबत काही कारणास्तव वाद झाला होता. शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजता फोन करून महेंद्र म्हात्रे यांच्या सोबत सागर भोईर हे परिसरातील दुर्गापाडा येथे बोलावून घेतले. यावेळी आशिष, आकाश, सुशील भोईर व बादल वर्मा यांच्यासह एकून ८ जणांनी महेंद्र म्हात्रे व सागर भोईर यांनी लोखंड रॉड, तलवारी यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस