शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘जामीन देतेवेळी गुन्ह्याच्या गांभीर्याचे आकलन करावे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:12 IST

Crime News: न्या. डी. वाय. चंद्रचूड व न्या. एम. आर. शाह यांच्या पीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला रद्दबातल करीत ही टिप्पणी केली आहे. त्यात हुंडाबळी प्रकरणातील एका आरोपीला जामीन देण्यात आला होता.

नवी दिल्ली : एखाद्या आरोपीला जामीन देतेवेळी न्यायालयाने कथित गुन्ह्याच्या गांभीर्याचे आकलन करावे व कोणत्याही कारणाशिवाय आदेश पारित करणे मूळ रूपाने न्यायिक प्रक्रियांना दिशा देणाऱ्या नियमांच्या विरोधात आहे.न्या. डी. वाय. चंद्रचूड व न्या. एम. आर. शाह यांच्या पीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला रद्दबातल करीत ही टिप्पणी केली आहे. त्यात हुंडाबळी प्रकरणातील एका आरोपीला जामीन देण्यात आला होता.पीठाने म्हटले आहे की, या प्रकरणाप्रमाणे कथित गुन्ह्याच्या गांभीर्याबाबत उच्च न्यायालयाला माहिती नाही, असे होऊ शकत नाही. यात एका महिलेचा विवाहानंतर एक वर्षाच्या आत अनैसर्गिक मृत्यू झाला. आरोप पाहता कथित गुन्ह्याच्या गांभीर्याचे आकलन करावे लागेल की हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध छळाचे विशिष्ट आरोप आहेत.पीठाने पुढे म्हटले आहे की, कोणत्याही कारणाशिवाय आदेश पारित करणे न्यायिक प्रक्रियांना दिशा दाखविणाऱ्या मौलिक नियमांच्या विपरित आहे. मृत महिलेच्या भावाने गुन्हा दाखल करताना आरोप केले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय