शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शारिरीक संबंधातून वाद; पत्नीनं मारली विहिरीत उडी, पतीनं आधी वाचवलं अन् नंतर केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:42 IST

पती-पत्नी दारू प्यायले, नंतर पत्नीने शरीर सुखासाठी नकार दिला...

Chhattisgarh News:छत्तीसगडच्या जशपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये शारिरीक संबंधावरून वाद झाल्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली. सोमवारी रात्री पती-पत्नी दारू पिऊन झोपायला गेले, यावेळी पतीने पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. पत्नीने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.

यानंतर संतापलेल्या पत्नीने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली. पतीने पत्नीला विहिरीतून बाहेर काढले, पण लगेच तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. ही घटना बागिचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रौनी गावात घडली. शंकर राम असे आरोपीचे नाव असून, आशाबाई असे मृत पत्नीचे नाव आहे. 

पतीने पत्नीला विहिरीबाहेर काढल्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टवर वार करुन तिची हत्या केली. यानंतर तो रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. सकाळी गावात याची माहिती पसरली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी शंकरला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाDeathमृत्यू