शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

परीक्षा देण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थिनींचे अपहरण, पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 06:42 IST

या प्रकरणी एकाच दिवशी अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

ठाणे : दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असून पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ठाण्यातील दोन मुली अद्यापही घरी परतल्या नसल्याची बाब पुढे आली आहे. या घटना ५ ते १८ मार्चदरम्यान घडल्या आहेत. या प्रकरणी एकाच दिवशी अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.बारावीतील मुलगी ही १८ वर्षीय असून, ती ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता भावाला परीक्षेला जात असल्याचे सांगून गेली होती. तिचा पेपर सुटल्यानंतर दुपारी २ला तिचा भाऊ व त्याचा मित्र तिला घेण्यासाठी मुंबईतील कॉलेजमध्ये गेले होते. पेपर सुटल्यावर ती कॉलेजच्या मैदानामधून बाहेर येताना झालेल्या गर्दीत गायब झाली. अवधेश सरोज नामक तरुणाने तिला आपण उत्तर प्रदेशमध्ये नेल्याचे फोन करून सांगितल्याचे मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.दुसऱ्या घटनेत दहावीतील मुलगी ही १६ वर्षीय असून ती १८ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने तिला कोणीतरी पळवून नेल्याचे तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी