शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

माहेरी आलेल्या विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By विजय पाटील | Updated: May 14, 2023 00:33 IST

वसमत तालुक्यातील कानोसा येथील घटना

कुरुंदा : वसमत तालुक्यातील कानोसा येथे २७ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. ज्योती मारोती कबले असे मयत महिलेचे नाव असून ती कानोसा येथे माहेरी आली होती. गणपूर कामठा येथील ज्योती मारोती कबले ही विवाहित महिला वसमत तालुक्यातील कानोसा येथे आपल्या माहेरी आली होती. तिने वडिलांच्या शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. १३ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत ज्योती कबले हिला एक मुलगी आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच कुरुंदा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, जमादार तुकाराम आम्ले, बापूराव वाबळे, शिंदे यांनी कानोसा येथे भेट देऊन पंचनामा केला. महिलेच्या मृतदेहावर कुरुंदा येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी