शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ९ किलो गांजा जप्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 20:48 IST

पथकाने भांडुपमधून आठ जणांना अटक करत ९. ३०० किलो गांजा जप्त केला आहे.  

मुंबई - भांडुपमधील वाढती गुन्हेगारी आणि त्याला संबंधित वाढती व्यसनाधीनता याविरोधात भांडुपवासीय एकवटले होते. त्यांनी याविरोधात जनआंदोलन छेडले होते. त्यामुळे कालच भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांचा पदावरून पायउतार झाला होता. याच पार्श्वभूमीवर ड्रॅग माफियांची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने कंबर कसायला सुरुवात केली आहे. या पथकाने भांडुपमधून आठ जणांना अटक करत ९. ३०० किलो गांजा जप्त केला आहे.  

भांडुप परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांनी तोंड वर काढले होते. याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मुंबईपोलिसांच्या अंमली पदार्थ विभाग (एएनसी)कडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने बुधवारी रात्री भांडुप येथे विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ८ तस्करांनाअटक केली असून त्यामध्ये एका ५० वर्षीय महिलेचा ही समावेश आहे. या तस्करांकडून ९ हजार ३०० किलोचा गांजा हस्तगत केला आहे. भांडुपच्या ३९१ बस स्टाॅप, किन्दी पाडा, भांडुप गावदेवी रोड, श्रीराम पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दुल्यांचा वावर वाढला असल्याची माहिती मुंबईच्या एएनसी पथकाला मिळाली होती. त्याच बरोबर नागरिकांच्या तक्रारी ही येत असल्याने पोलिस आयुक्त सुबोध जैयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने या भागात धडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी विजय विष्णू पंडीत(२६), मुस्तफा शेख (२१), शक्ती पुजारा(३२), उत्तम कांबळे (४६), कमलेश गौतम (२६), साईपण सांगोली (२१) आणि जसुदा गायकवाड (५०) अशी या आरोपीची नावे आहेत. या सर्वांकडून पोलिसांनी ९ हजार ५०० किलोग्रॅम गांजा हस्तगत केला असून बाजारात त्याची किंमत १ लाख ८६ हजार इतकी आहे. या सर्वांविरोधात पोलिसांनी एडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईDrugsअमली पदार्थPoliceपोलिसArrestअटक