शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

गहाळ झालेले लाखोंचे ५६ मोबाईल फोन नागरिकांना परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 17:53 IST

नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशांचे मोबाईल फोन मिसिंग/गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते.

मंगेश कराळे

नालासोपारा :- विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिसिंग व गहाळ झालेले १० लाख ७१ हजारांचे ५६ मोबाईल फोन पोलिसांनी बुधवारी नागरिकांना पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात परत केले आहे.

नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशांचे मोबाईल फोन मिसिंग/गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठांनी या मोबाईल फोनचा शोध घेणेबाबतत सुचना दिल्या होत्या. दिलेल्या सूचना आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गहाळ मिसिंग मोबाईलचा तपास हाती घेतला होता. हे मोबाईल फोन बुध्दी कौशल्याने व तांत्रीक माहितीचे आधारे विश्लेषण करुन वेगवेगळ्या राज्यामधून तसेच महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून १० लाख ७१ हजार ७९९ रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे ५६ मोबाईल फोनचा शोध घेऊन घेतला. गुन्हे प्रकटीकरण पथकाला हे मोबाईल फोन प्राप्त झाल्यावर नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे यांचे मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल,   पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन कोतमिरे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, नामदेव ढोणे, साहिल शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी