शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

अर्नाळा समुद्रात ५ जणांचा बुडून मृत्यू; कळंबमध्ये बुडालेल्यांपैकी चारजण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 19:25 IST

हे सर्वजण वसईतील गोकुळ पार्क येथे राहणारे आहेत. 

ठळक मुद्दे पाच जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून चार बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे. घटना कळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि  इतर अधिकारी उपस्थित झाले असून अद्याप शोधकार्य सुरू आहे

पालघर - नालासोपाऱ्यात अतिशय प्रसिद्ध अशा कळंब समुद्रात पाचजण बुडाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. तसेच वसई पश्चिमेकडील अर्नाळा समुद्रकिनारी काही व्यक्ती समुद्रामध्ये होळी साजरी करण्यासाठी गेल्या असता त्यामधील ५ व्यक्तींचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण वसईतील गोकुळ पार्क येथे राहणारे आहेत. 

घटना कळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि  इतर अधिकारी उपस्थित झाले असून अद्याप शोधकार्य सुरू आहे. तसेच भारतीय तटरक्षक दलास कळविण्यात आले असल्याचे पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्याकडून माहिती मिळाली आहे. तसेच नालासोपाऱ्यात कळंब समुद्रात बुडालेल्या पाच जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून चार बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे. 

अर्नाळा समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे - 

1) निशा कमलेश मौर्या वय 36 वर्ष रा. 07, 202 गोकुळ पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम.

2) प्रशांत कमलेश मौर्य (17) राहणारे - 07, 202 गोकुळ पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम

3) प्रिया कमलेश मौर्य (19) राहणारे - 07, 202 गोकुळ पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम

4) कंचन मुकेश गुप्ता (35) राहणार - 1/1, गोकुळ पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम

5) शितल दिनेश गुप्ता (32) राहणारी - 1/1गोकुळ पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम

 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPoliceपोलिस