शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 05:43 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालात माहिती उघड

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मार्च २०२४ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रमाणात तब्बल ३०० टक्के वाढ नोंदली गेली आहे. याचा फटका देशातील ३६ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. या फसवणुकीच्या माध्यमातून ग्राहकांना ३० हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची देखील माहिती समोर आली आहे.

या अहवालानुसार...

  • या घोटाळ्याचा सर्वाधिक फटका हा खासगी बँकांच्या ग्राहकांना बसला आहे, तर सरकारी बँकांमधील सायबर घोटाळ्याचे प्रमाण कमी असले तरी सरकारी बँकांच्या ग्राहकांचे पैसे सर्वाधिक गेले आहेत.
  • डिजिटल पेमेंट व्यवस्थेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक झाली आहे.
  • फसवणुकीच्या प्रकारात सर्वाधिक ग्राहक हे ऑनलाईन कर्ज प्रकारात फसवले गेले आहेत.
  • डेबिट अथवा क्रेडिट कार्ड आणि इंटरनेटवरून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून ती रक्कम तब्बल २९ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
  • फसवणूक झाल्यानंतर एका तासाच्या आत तपास यंत्रणांना माहिती दिली तर पैसे परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते. मात्र, बहुतांश प्रकरणात लोकांनी उशिरा तक्रार केल्यामुळे देखील त्यांना पैसे परत मिळाले नसल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीbankबँकonlineऑनलाइन