शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

‘तंटामुक्ती’ बक्षीस गाव विकासासाठी

By admin | Updated: September 13, 2014 00:09 IST

शेख इलियास, कळमनुरी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६७ गावांपैकी ६६ गावे तंटामुक्ती झाली आहेत.

शेख इलियास, कळमनुरीमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६७ गावांपैकी ६६ गावे तंटामुक्ती झाली आहेत. आतापर्यंत ४६ गावानाच बक्षिसाचा निधी मिळाला आहे. या निधीतून ४६ गावांचा विकास झाला आहे. महाराष्ट्रात २००७ पासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षातील १९ तंटामुक्त गावांना अद्याप निधी मिळालेला नाही. यावर्षी दोन पैकी एक गाव तंटामुक्त झाले असून, येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाकोडी हे गाव तंटामुक्त व्हायचे राहीले आहे. यावर्षी हेही गाव तंटामुक्त करून पोलीस ठाण्यांतर्गत येणारी सर्व गावे तंटामुक्त करण्याचा आपण प्रयत्न करीत असल्याचे कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी सांगितले. बक्षिसाचा निधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ग्रामसेवकांकडे सुपूर्द केला आहे. ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे हा निधी खर्च होतो. आतापर्यंत ४६ गावांना ८१ लाखांचा निधी मिळाला आहे. या निधीतून गावाचा विकास साधला जात आहे. या निधीतून दिवाबत्ती, नाली बांधकाम, पाण्याचे संरक्षण तसेच ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे या निधीचा विनियोग केला जातो. २० गावांचा बक्षिसांचा निधी मिळाल्यानंतर त्या गावांचा विकास होणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना बक्षिसाचा निधी दिला जातो. एक हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना एक लाख २ हजारांपर्यंतच्या गावाना २ लाख रुपये, तीन हजारापर्यंतच्या गावांना तीन ३ लाख रुपये, ५ हजारांपर्यंतच्या गावांना ५ लाख रुपये, ५ हजार ते १० हजारपर्यंतच्या गावांना ७ लाख तर १० हजार व त्याहून अधिक असलेल्या गावांना १० लाखांचा निधी दिला जातो. तंटामुक्तीचे विशेष पुरस्कार मिळालेले एकही गाव या पोलीस ठाण्यांतर्गत येत नाही.