शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून युवकाने मागितला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:15 IST

भूसंपादन प्रक्रियेनुसार कारवाई करण्याची मागणी

ठळक मुद्दे औरंगाबाद मनपाचा केला निषेध  

औरंगाबाद : जयभवानीनगर येथील गणेश सूर्यवंशी या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहून न्याय मागितला आहे. गल्ली नं.१५ मध्ये राहणाऱ्या सूर्यवंशीने ई-मेलद्वारे रक्ताने लिहिलेल्या पत्राची प्रत स्कॅन करून पाठविली आहे. त्यात त्याने म्हटले आहे. गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. गरिबांना कधी न्याय मिळणार, राजकारणी लोक किड्या-मुंग्यांप्रमाणे पायाखाली सामान्य नागरिकांना चिरडत आहेत. यासाठी मुख्यमंत्री काय करणार, याचे उत्तर मिळाले पाहिजे. 

शिवाजीनगर ते रामनगरपर्यंत होणाऱ्या रस्तारुंदीकरण मोहिमेत २०० हून अधिक घरे जात आहेत. महापालिका यासाठी भूसंपादन करीत असल्याचे सूर्यवंशी याचे म्हणणे आहे. मागील दोन दशकांपासून नागरिक या परिसरात राहत आहेत. त्यांनी बॉण्डवर प्लॉट खरेदी केले आहेत. नागरिकांना कोणतीही सूचना न देता महापालिकेने रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. रस्ता रुंदीकरण करण्यासाठी नागरिकांचा कोणताही विरोध नाही; परंतु पालिकेने भूसंपादन प्रक्रियेनुसार कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांसह महापालिका आयुक्तांनादेखील सूर्यवंशी याने पत्र पाठविले आहे. दरम्यान, सूर्यवंशी याच्याशी संपर्क केला असता तो म्हणाला, मी खरच रक्ताने पत्र लिहून त्याचे स्कॅन करून मुख्यमंत्र्यांना ई-मेल केले आहे. सामान्यांचा आवाज महापालिका ऐकत नाही, त्यामुळे या मार्गाने जावे लागले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाUddhav Thackerayउद्धव ठाकरे