शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:02 IST

उडान योजनेसाठी, जयपूर, उदयपूर विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे साकडे

छत्रपती संभाजीनगर : एअर इंडियाने सकाळच्या वेळेतील मुंबई- छत्रपती संभाजीनगर- मुंबई विमान एअरबस ए-३१९ वरून एअर-३२० मध्ये बदलले आहे. हे विमान १८६ आसनी आहे, अशी माहिती टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी दिली.

नव्या विमानामुळे सकाळच्या वेळी मुंबईला जाण्यासाठी ६० प्रवाशांची वाढीव आसने उपलब्ध झाली आहेत. आधीचे विमान १२६ आसनी होते. एअर इंडिया व्यवस्थापनाने प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण केल्याचे सुनीत कोठारी यांनी सांगितले. याबरोबर छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उडान योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. उडान योजनेत समावेश झाल्यास जयपूर- उदयपूर- छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर- वाराणसी- छत्रपती संभाजीनगर विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘पोर्ट ऑफ कॉल’ म्हणून हवा समावेशचिकलठाणा विमानतळाचा ‘पोर्ट ऑफ काॅल’ म्हणून समावेश करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय चार्टर विमानसेवेसह नियमित आंतरराष्ट्रीय सेवेसाठी ही बाब आवश्यक आहे, असे टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जसवंत सिंग यांनी सांगितले. यातून दुबई, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटन