शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:02 IST

उडान योजनेसाठी, जयपूर, उदयपूर विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे साकडे

छत्रपती संभाजीनगर : एअर इंडियाने सकाळच्या वेळेतील मुंबई- छत्रपती संभाजीनगर- मुंबई विमान एअरबस ए-३१९ वरून एअर-३२० मध्ये बदलले आहे. हे विमान १८६ आसनी आहे, अशी माहिती टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी दिली.

नव्या विमानामुळे सकाळच्या वेळी मुंबईला जाण्यासाठी ६० प्रवाशांची वाढीव आसने उपलब्ध झाली आहेत. आधीचे विमान १२६ आसनी होते. एअर इंडिया व्यवस्थापनाने प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण केल्याचे सुनीत कोठारी यांनी सांगितले. याबरोबर छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उडान योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. उडान योजनेत समावेश झाल्यास जयपूर- उदयपूर- छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर- वाराणसी- छत्रपती संभाजीनगर विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘पोर्ट ऑफ कॉल’ म्हणून हवा समावेशचिकलठाणा विमानतळाचा ‘पोर्ट ऑफ काॅल’ म्हणून समावेश करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय चार्टर विमानसेवेसह नियमित आंतरराष्ट्रीय सेवेसाठी ही बाब आवश्यक आहे, असे टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जसवंत सिंग यांनी सांगितले. यातून दुबई, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटन