शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळा आरोग्यासाठी सर्वोत्तम; पण वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या खाल?

By संतोष हिरेमठ | Updated: November 29, 2023 13:23 IST

आहाराकडेही लक्ष द्या : वजन वाढविण्यासाठी आणि कमी करण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची असते.

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा आरोग्यासाठी सर्वोत्तम ऋतू म्हटला जातो. याच ऋतूत अनेकजण वजन वाढण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. चोथायुक्त आणि भरपूर जीवनसत्वे असलेल्या भाज्या वजन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे आहारात त्यांचा समावेश केला पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे जास्त भूक लागते. त्यातून वजन वाढीला हातभार लागतो. त्याच वेळी अनेकजण वजन कमी करण्यासाठी धडपड करतात. व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते. वजन वाढविण्यासाठी आणि कमी करण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची असते. प्रथिने, फायबरने समृद्ध असलेल्या भाज्या वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

हिवाळ्यात खा या भाज्यागाजर : गाजरामध्ये भरपूर फायबर (चोथा) असते. गाजर खाल्ल्याने पचनशक्तीही मजबूत होते.बीट : बीटमध्ये लोह आणि इतर अनेक जीवनसत्वे असतात. शरीरात रक्तवाढीसाठीही ते फायदेशीर ठरते.मुळा : मुळ्यामध्ये असलेले पोषक तत्त्वे शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. भाजी, कोशिंबीर म्हणून आहारात घेऊ शकतो.पालक : पालकामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते. पालकामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते.

हिरव्या भाज्या खाण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवावेहिरव्या भाज्या खाण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. पाण्यामध्ये उकळून खाता कामा नये. पाण्यात उकळल्यामुळे त्यातील जीवनसत्वे नष्ट होतात.

जीवनसत्व मिळण्यास मदतवजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी काकडी, गाजर, बीट, मुळा आदी चोथायुक्त फळभाज्या खाण्यास प्राधान्य द्यावे. ती कच्च्या स्वरूपात खाल्याने चांगल्या प्रमाणात जीवनसत्वे मिळतात. भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजे.- रश्मी जोशी, आहारतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय.

टॅग्स :foodअन्नAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण