शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

नव्या योजनेतून साताऱ्याची तहान प्रथम भागेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:05 AM

औरंगाबाद : सातारा देवळाई परिसरातील नागरिकांना विहिरी, टँकर, बोअरवेल आणि जारच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. शासनाच्या मंजूर झालेल्या पाणी योजनेतून ...

औरंगाबाद : सातारा देवळाई परिसरातील नागरिकांना विहिरी, टँकर, बोअरवेल आणि जारच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. शासनाच्या मंजूर झालेल्या पाणी योजनेतून सातारा देवळाईकरांना प्रथम पाणी मिळावे, अशी अपेक्षा महानगरपालिकेला सर्वात जास्त कर देणारा वाॅर्ड म्हणून व्यक्त होत आहे.

परिसरात जलवाहिनी टाकणे, मोठ्या जलकुंभ उभारणीचे काम जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. परंतु याला किती कालावधी लागेल, याची चिंता नागरिकांना लागली आहे.

ग्रामपंचायतीच्या काळात विहिरीवरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. वसाहती वाढत गेल्यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेलही मारण्यात आले. आता मनपाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागते. टँकर कधी येईल, याचा नेम नाही. महानगरपालिकेत विलीन झाल्यावर पाणी प्रश्न पहिल्या टप्प्यात सुटेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. ती अद्याप पूर्णत्त्वाला गेली नाही.

पाण्याविन सातारा देवळाईत घशाला कोरड...

महानगरपालिकेत येऊनही सातारा देवळाई परिसराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा होत नसल्याने मालमत्ताधारकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. चार पाहुणे घरी आले की, खिशाला अधिकचा ताण पडतो. टोलेजंग इमारती असल्या तरी आत कोरड्याठाक आहेत. त्यामुळे या योजनेतून प्रशासनाने पहिला पाणीप्रश्न मार्गी लावावा, अशीच अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.