शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:18 IST

शहरात पावसाचा थेंबही पडत नाही तोच वीज गुल होते. पावसात वीजपुरवठा खंडित होण्यामागे महावितरणकडून अनेक कारणे सांगितली जातात. त्यात बुधवारी अजब कारभार पाहायला मिळाला. एका ग्राहकाने वीज गेल्यानंतर महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला तेव्हा, चक्क ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे यापुढेही वीजग्राहकांना अन्य काही कारण सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.

ठळक मुद्देमहावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवरून ग्राहकाला अजब उत्तर

औरंगाबाद : शहरात पावसाचा थेंबही पडत नाही तोच वीज गुल होते. पावसात वीजपुरवठा खंडित होण्यामागे महावितरणकडून अनेक कारणे सांगितली जातात. त्यात बुधवारी अजब कारभार पाहायला मिळाला. एका ग्राहकाने वीज गेल्यानंतर महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला तेव्हा, चक्क ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे यापुढेही वीजग्राहकांना अन्य काही कारण सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.भारत आणि न्यूझीलंडमधील उपांत्य लढत बुधवारी झाली. हा सामना शेवटच्या टप्प्यावर असताना भारत पराभूत होतो का विजयी होतो, याची उत्सुकता शहरवासीयांना लागली होती. नेमक्या त्या वेळी शहरात पावसाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे पावसाच्या आगमनाने विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला. उल्कानगरी परिसरातील वीजही गुल झाली होती. त्यामुळे रहिवासी सचिन ताम्हाणे यांनी महावितरणच्या ०२४०-२२४०१०८ या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला व ‘वीज कधी येणार’,अशी विचारणा के ली; परंतु समोरून मिळालेले उत्तर ऐकून ते चक्रावून गेले. ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असा उलट प्रश्न त्यांना करण्यात आला. या प्रकाराविषयी ताम्हाणे यांनी नाराजी व्यक्त केली. ही माहिती त्यांनी दिल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने या क्रमांकावर संपर्क साधून झालेल्या प्रकाराविषयी माहिती घेतली. मात्र, या क्रमांकावर कोण-कोण बोलतात, हे सांगता येणार नाही. दुपारपर्यंत नियमित कर्मचारी असतात. त्यानंतर लाईन स्टाफ असतो. मी सबस्टेशन आॅपरेटर आहे. याविषयी मला काही सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले.अपेक्षित उत्तर मिळावेदोष असून वीज येण्यास वेळ लागेल अथवा काही मिनिटांत वीज येईल, असे उत्तर देणे अपेक्षित असते; परंतु अजब उत्तर देण्यात आले. अनेकदा तर दूरध्वनी उचलला जात नाही.-सचिन ताम्हाणे, वीज ग्राहक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणRainपाऊस