शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

गावागावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:56 IST

वाळूजमहानगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात एमआयडीसीकडून जवळपास ५० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात एमआयडीसीकडून जवळपास ५० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. याचा फटका ग्रामपंचायतींना बसत असून, गावागावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रात पूर्वी घातक रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्यामुळे ते जमिनीत पाझरुन परिसरातील जलसाठे प्रदूषित झाले आहेत. वाळूज महानगर परिसरातील विहिरी, हातपंप, बोअरवेल आदींचे पाणीही दूषित झाले आहे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे याचा पुरवठा ग्रामपंचायतींना थांबविला आहे. रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, वडगाव, पंढरपूर, वाळूज, वळदगाव आदी ग्रामपंचायतीच्या वतीने एमआयडीसीकडे पाणीपट्टी भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर दशकभरापासून यातील काही ग्रामपंचायतीना एमआयडीसीने पाणी पुरवठा सुरु केला आहे.

सध्या जायकवाडी जलाशयात अत्यल्प जलसाठा असल्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने महिनाभरापूर्वी उद्योग व निवासी क्षेत्रात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा सर्वाधिक फटका वाळूज, पंढरपूर, वडगाव, रांजणगाव, जोगेश्वरी आदी ग्रामपंचायतींना बसला आहे. पूर्वी या ग्रामपंचायतीला २४ तास पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता फक्त १२ तास पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने अघोषित ५० टक्के पाणी कपात केल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद