शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

साजापुरात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 22:15 IST

क्रांतीनगरसह परिसरातील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे.

वाळूज महानगर: साजापूरात काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. क्रांतीनगरसह परिसरातील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. मात्र, तो पुरेसा नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. परिसरात टँकरच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.

साजापूर ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून आठवड्यातून एकदा तोही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. येथील क्रांतीनगर व इतर भागात पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. शिवाय टँकरही येत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना तर वसाहतीतील विहिरीत मोटारी टाकून पाणी घ्यावे लागत आहे. मोटारी टाकण्यावरुन नागरिकांमध्ये अनेकदा वादाच्या घटना घडत आहेत.

गावचा पाणीप्रश्न लक्षात घेवून सरपंच अंकुश राऊत, उपसरपंच रऊफ शेख यांनी ग्रामपंचायतीतर्फे गावाला ३ टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. पण गावच्या लोकसंख्या अधिक असल्याने टँकरचे पाणी कमी पडत आहे. टँकरच्या फेऱ्या वाढविल्यास पाण्याची समस्या सुटू शकेल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईWalujवाळूज